औरंगजेबापेक्षाही राज्य सरकारचे मरणप्राय कठोर धोरण…माजी आमदार बच्चू कडू यांचा शासनावर घणाघात… 

0
58

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने ) :-

दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्यावतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २१ मार्च पासून दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तिन दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी सुरू करण्यात आले आहे. यावेळी आंदोलनाचे संयोजक व प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन साळुंखे, ओंकार साळुंखे, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ, राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील गणबोडे, महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदास खोत, अभियान प्रमुख महेश बडे आदी उपस्थित होते…राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत…
यावेळी बोलताना बच्चू कडू काय म्हणाले ते पाहूयात…